Home Blog Page 19

Tools And Equipment In Agricultural Crop Production

0

Tools And Equipment In Agricultural Crop Production.

Agricultural crop production relies on a wide range of tools and equipment to help farmers carry out different tasks effectively and efficiently.

  1. Tractors: Tractors are versatile machines. Used for plowing, tilling, planting, and harvesting crops. They come in different sizes and power capacities depending on the scale of the farm and the type of crops grown.
  2. Planters: Planters are used to sow seeds into the soil at a precise depth and spacing. Modern planters use advanced technology such as GPS and sensors to ensure accurate planting.
  3. Irrigation systems: Irrigation systems are used. To supply water to crops when rainfall is inadequate. They include sprinklers, drip irrigation, and flood irrigation systems.
  4. Harvesters: Harvesters are machines used. To harvest crops such as grains, fruits, and vegetables. They can be self-propelled or pulled by a tractor and come. Cultivators: Cultivators are used to. Loosen and aerate the soil, remove weeds, and prepare the soil for planting.
  5. Fertilizer spreaders: Fertilizer spreaders are used to evenly. Distribute fertilizers over the soil to improve crop growth and yields. They come in different types, including broadcast spreaders and drop spreaders.
  6. Plows: Plows are used to break up and turn over soil to prepare it for planting.
  7. Sprayers: Sprayers are used to apply pesticides. Herbicides, and other chemicals to crops to protect them from pests and diseases. They can be handheld or mounted on a tractor.
  8. Pruning shears: Pruning shears are used to trim and shape. Plants to promote healthy growth and improve yields.
  9. Grain storage bins: Grain storage bins are used. To store harvested grains such as corn, wheat, and soybeans. They help protect the grains from pests, moisture, and other elements that can spoil the harvest.

.

Agricultural Implements Used For Preparation Of Soil

0

There are several agricultural implements used for the preparation of soil, depending on the type of soil and the farming practices employed. Here are some of the most common ones:

  1. Plough: A plough is a farm tool used for cutting, lifting, and turning over soil in preparation for planting. It is used to loosen and aerate the soil, making it easier for seeds to germinate.
  2. Cultivator: A cultivator is used for breaking up the soil and preparing it for planting. It is used to stir and pulverize the soil, removing weeds and preparing a seedbed.
  3. Harrow: A harrow is used for smoothing and leveling the soil after it has been ploughed or cultivated.
  4. Rotavator: A rotavator is a machine that combines the functions of a plough and a cultivator. It is used for tilling soil and preparing a seedbed in a single pass.
  5. Seed drill: A seed drill is used for planting seeds at a specific depth and spacing. It is attached to a tractor and is used to plant seeds evenly in rows.
  6. Ridger: A ridger is used for creating ridges or furrows in the soil. It is used for planting crops like potatoes, which require a specific soil depth.
  7. Subsoiler: A subsoiler is used for breaking up hardpan soil layers that are not easily penetrated by other implements. It is used to improve soil drainage and root growth.

These are just a few examples of the many agricultural implements used for soil preparation. The selection of the right implement depends on the soil type, the crops being grown, and the specific needs of the farmer. Agricultural Implements Used For Preparation Of Soil,

Agricultural Implements Used For Preparation Of Soil

Tractors And Farm Equipment Limited Hp Tractor In India

0

Tractors And Farm Equipment Limited Hp Tractor In India.

Tractors and Farm Equipment Limited (TAFE) is a leading manufacturer of tractors and agricultural machinery in India. The company offers a range of tractor models with varying horsepower (HP) ratings to suit the needs of farmers in India.

TAFE’s HP tractor range includes models with horsepower ratings from 25 HP to 100 HP. Some of the popular HP tractor models from TAFE include:

  1. TAFE 30 DI – 30 HP
  2. TAFE 35 DI – 35 HP
  3. TAFE 45 DI – 45 HP
  4. TAFE 5900 DI 4WD – 90 HP
  5. TAFE 1002 4WD – 100 HP

These tractors are designed to cater to the needs of different types of farmers. Including those engaged in small-scale farming, horticulture, and commercial farming. They are equipped with advanced features like power steering. Hydraulics, and precision controls to enhance productivity and efficiency in the field.

Tractors And Farm Equipment Limited Hp Tractor In India

Reliable, and affordable tractors that can help them meet their farming needs. The company has a wide network of dealers and service centers across India, making it easy for farmers to access its products and services.

  • SAFE, QUICK & RELIABLE With big bottom frame and low center of gravity, the machine has good stability. Protective setup for the high temperature parts to ensure the user is safe in working. 
  • Very fuel-efficient and cost-effective
  • Tested and Approved by Centralized Farm Machinery Performance Testing Portal (FMTTI)
  • Upto 50% Subsidy Available

Farm Equipment Used In Harvesting Threshing Milling And Drying

0

Farm Equipment Used In Harvesting Threshing Milling And Drying

There are various farm equipment used in the process of harvesting, threshing, milling, and drying crops. Here are some common examples:

  1. Harvesting:
  • Combine harvester: This is a versatile machine that combines the tasks of harvesting, threshing, and cleaning the grain. It can be used for different types of crops, including wheat, corn, soybeans, and rice.
  • Reaper-binder: This machine is used for harvesting cereal crops such as wheat, oats, and barley. It cuts the crop and binds it into sheaves or bundles for easy transport and storage.
  • Cotton picker: This machine is used to harvest cotton. It removes the cotton from the plants and separates it from the seeds.
  1. Threshing:
  • Thresher: This is a machine that separates the grain from the straw, husks, and chaff. It can be used for different types of crops, including wheat, corn, soybeans, and rice.
  • Winnowing machine: This machine is used to separate the grain from the chaff and other debris. It uses a fan to blow away the lighter chaff and leaves the heavier grain behind.
  1. Milling:
  • Rice mill: This machine is used to remove the husk and bran layers from rice.
  • Flour mill: This machine is used to grind grains such as wheat, corn, and rice into flour. It can produce different types of flour, including whole wheat, all-purpose, and pastry flour.
  1. Drying:
  • Grain dryer: This machine is used to reduce the moisture content of grains such as wheat, corn, and rice.
  • Sun drying racks: This is a simple and traditional method of drying crops. It involves spreading the harvested crop on racks or mats and leaving it out in the sun to dry. This method is still used in many parts of the world for crops such as coffee, cocoa, and spices.

12 Volt Battery for Sprayer Pump Price

0
12 Volt Battery for Sprayer Pump Price

The price of a 12-volt battery for a sprayer pump can vary depending on the brand, capacity, and other factors. Generally, a high-quality 12-volt battery suitable for a sprayer pump can cost anywhere from $50 to $200.

12 Volt Battery for Sprayer Pump Price

It’s important to note that while a lower-priced battery may seem like a good deal, it may not provide the necessary power or last as long as a higher-priced battery. Therefore, it’s recommended to invest in a high-quality battery that is compatible with your sprayer pump to ensure reliable and consistent performance.

It’s also a good idea to check with the manufacturer of your sprayer pump to see if they have any recommendations or specifications for the type of battery that should be used.

Double Motor Sprayer Pump

0
Double Motor Sprayer Pump

A double motor sprayer pump refers to a type of agricultural pump that is powered by two electric motors. These pumps are commonly used for spraying pesticides, herbicides, and fertilizers on crops. The two motors work in tandem to provide high-pressure output, which enables efficient and effective spraying.

Double-motor sprayer pumps typically have a larger capacity than single-motor pumps, allowing them to cover larger areas in a shorter amount of time. They may also have features such as adjustable pressure settings, different nozzle types, and automatic shut-off systems to prevent overuse or damage.

When selecting a double-motor sprayer pump, it’s essential to consider factors such as the type of crops being sprayed. Proper maintenance and upkeep of the pump are also essential to ensure optimal performance and longevity.

A double motor battery sprayer pump is a type of agricultural or garden sprayer that is powered by a battery and has two motors. The first motor is responsible for operating the pump, which draws liquid from the tank and pressurizes it. While the second motor is responsible for operating the sprayer nozzle, which releases the liquid in a fine mist or spray.

The use of a double motor allows for greater efficiency and control over the application of the liquid. As the pump and nozzle can be operated independently. The battery-powered system provides portability and eliminates the need for a power source. Making it a convenient option for use in areas where electricity is not available.

These types of sprayer pumps are commonly used in agriculture for spraying crops. Orchards, and vineyards, as well as in horticulture for

Maharashtra Poultry Loan Scheme

0

Maharashtra Poultry Loan Scheme महाराष्ट्र कुक्कुट पालन कर्ज योजना

  1. आपण जर कुक्कुटपालन करू इच्छित असला तर आपल्याला या योजनेच्या माध्यमातून. अर्ज केल्यास बँकेकडून कर्ज मिळू शकते. ती कर्जराशी 50,000 रुपये ते 1,00,000 रुपये पर्यंत असू शकते.
  2. जर आपण पोल्ट्री व्यवसाय वाढवण्याच्या विचारात असाल तर तुम्हाला 1.5 लाख रुपये ते 3.5 लाख रुपये. योजनेच्या माध्यमातून तुम्हाला प्रदान करण्यात येऊ शकतात.
  3. या योजनेच्या मार्फत मिळणाऱ्या कर्जातून तुम्ही फक्त कुक्कुट पालन सुरू करू शकता.
  4. सदर योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील बेरोजगार युवक ज्यांच्याकडून स्वतः व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसे नाहीत त्यांच्यासाठी सुरू करण्यात आली आहे.
  5. ह्या योजने मधून मोठा व्यवसाय सुरू करायचा असेल तर बॅंक 7 लाखापर्यंत कर्ज देईल.
  6. या योजनेसाठी लोन फक्त सरकारच्या नाबार्ड बॅंक मधूनच अर्ज करू शकतो.

कुक्कुटपालन योजनेचा उद्देश

  • कुक्कुटपालन योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील वाढती बेरोजगारी आणि कृषी विभागाला चालना मिळणे हा आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून ज्या व्यक्तींना स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे तो व्यक्ती या कर्ज योजनेच्या माध्यमातून आपला स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतात.
  • या योजनेचा सर्वाधिक लाभ सामान्य शेतकऱ्यांना होणार आहे जेणेकरून त्यांना शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन हा व्यवसाय मिळणार आहे.
  • कुक्कुटपालन चालू झाल्यानंतर शेतकरी मांस आणि अंडी यांचाही व्यवसाय करू शकतो.
  • या कुक्कुट पालन कर्ज योजनेचा लाभ शेतकरी किंवा कोणत्याही व्यक्ती कोणत्याही अडचणी शिवाय घेऊ शकतात. ज्यामुळे त्यांना सावकाराला सामोरे जावे लागणार नाही.
  • या योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगार युवकांना आणि व्यक्तींना रोजगार मिळेल आणि ते स्वतःचा व्यवसाय सुरु करू शकतील.

कुक्कुटपालन योजना 2022 ची पात्रता निकष:

  • या योजनेचा लाभ फक्त महाराष्ट्रातील व्यक्तींसाठी मर्यादित आहे.
  • एखादा व्यक्ती आधीपासून शेळी पालन मत्स्य पालन हे व्यवसाय करत असेल त्यालाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • कुक्कुटपालन करण्यासाठी व्यक्तीकडे स्वतःच्या जमिनीची मालकी कागदपत्रे असणे गरजेचे आहे.
  • ज्या शेतकऱ्याने आधीच कुक्कुटपालन योजनेचा लाभ घेतला असेल तर त्या शेतकऱ्यालाही व्यवसाय वाढवण्यासाठी या योजनेमध्ये अर्ज करता येईल.
  • शेतकरी असला पाहिजे.
  • महाराष्ट्राचे सहकारी संघटन या योजनेचा फायदा घेऊ शकते.
  • महाराष्टाचे गैर सहकारी संघटन पण या योजनेचा फायदा घेऊ शकतात.
  • व्यवसाय सुरू करणाऱ्या व्यक्तीला व्यसायचा अनुभव पाहिजेत.
  • व्यवसाय सुरू करण्यासाठी पर्याप्त जमीन हवी.

 योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड.
  • मतदान कार्ड.
  • रहिवासी दाखला.
  • रेशन कार्ड.
  • सातबारा उतारा.
  • पासपोर्ट साईज फोटो.
  • बँक अकाउंट.
  • नंबर मोबाईल नंबर.

How to apply for Kukut Palan Yojana Maharashtra

कुक्कुटपालन योजनेची अर्जाची प्रक्रिया

  • जर आपणास कुकूटपालन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपणास जवळील राष्ट्रीयकृत बँकेच्या शाखेत जाऊन योजनेबद्दल सांगावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला बँकेच्या अधिकाऱ्याकडून कर्जाबद्दल माहिती मिळेल व तुम्हाला अर्ज नमुना सुपुर्द करण्यात येईल.
  • तुम्हाला अर्जामध्ये सर्व माहिती भरावी लागेल आणि लागणारी कागदपत्रे अधिकार्‍यांकडे सुपूर्द करावी लागतील.
  • बँक कर्मचारी पुढच्या कुक्कुटपालन व्यवसायाच्या जमिनीला भेटत देतील
  • आपल्या गुंतवणुकीवर बँक 75 टक्के कर्ज तुम्हाला सुपूर्द करते.
  • तुमच्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येईल आणि पडताळणीनंतर तुम्हाला कर्जाची राशी सुपुर्द करण्यात येईल

Where to apply for Kukut Palan Yojana

कुक्कुट पालन योजना अर्ज कुठे करायचा?

  • सहकारी बँक
  • क्षेत्रीय ग्रामीण बॅंक
  • वाणिज्य बॅंक
  • राज्य सहकारी कृषी आणि विकास ग्रामीण बॅंक
  • सर्व व्यवसायिक बॅंक

Benefits of Kukut Palan Yojana Maharashtra

कुक्कुटपालन योजनेचे फायदे

  • कुक्कुटपालन योजनेसाठी मिळणाऱ्या कर्जाचा व्याजदर हा खूपच कमी असतो.
  • कुक्कुटपालन या व्यवसायामध्ये कमी वेळात चांगला मोबदला मिळू शकतो.
  • कुक्कुट पालन व्यवसायामुळे फक्त वैयक्तिक रोजगारच वाढला नाही तर देशाच्या आर्थिक व्यवस्थेतही भर पडली आहे.
  • भारतामध्ये तब्बल तीन लाख शेतकरी कुक्कुटपालन हा व्यवसाय जोडधंदा म्हणून करतात.
  • कुक्कुटपालन योजनेतून देशाला वर्षभरात 26 हजार कोटींचा कर जमा होत आहे.

Orchard Planting Scheme

0
Orchard Planting Scheme

फळबाग लागवड योजना

राज्य शासनाकडून १००% अनुदान देणाऱ्या फळबाग लागवड योजनेचा असा घ्या फायदा!

राज्य शासनाकडून फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्यात (maharashtra government) भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना.

(Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana) सुरु करण्यात आली.

राज्यातील अनेक शेतकरी फळबागांची लागवड करतात मोठ्या प्रमाणात फळबागांची लागवड करणारे सांगली, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, अमरावती. या जिल्ह्यात फळबागांचे उत्पादन मोठे घेतले जाते. दरम्यान राज्यशासनाकडून यासाठी विविध योजना राबवल्या जातात यामध्ये काही शेतकरी. (farmers) याचा फायदा घेतात तर काही शेतकरी यापासून वंचित राहतात.

राज्य शासनाकडून फळबागायतदार शेतकऱ्यांसाठी नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. २०१८-१९ पासून महाराष्ट्र राज्यात (maharashtra government) भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजना (Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana) सुरु करण्यात आली. ही योजना शासनाच्या कृषी विभागामार्फत राबविली जात आहे.

या योजनेमार्फत तीन टप्प्यात शेतकऱ्यांना अनुदान मिळते

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेमध्ये भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना पहिल्या वर्षी ५०%, दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% अश्या तीन वर्षात देण्यात येते. लाभार्थी शेतकऱ्याने दुसऱ्या व तिसऱ्या वर्षीच्या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी लागवड केलेल्या झाडांचे जीविताचे प्रमाण बागायती. झाडांसाठी ९०% तर कोरडवाहू झाडांसाठी ८०% ठेवणे आवश्यक आहे. हे प्रमाण कमी झाल्यास शेतकऱ्याने स्वखर्चाने झाडे आणून पुन्हा जिवंत ठेवल्यानंतरच राज्य सरकारकडून शेतकर्‍यांना अनुदान देण्यात येते.

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana साठी राज्य सरकारने पात्रता निश्चित केल्या आहेत. अर्जदार जर पात्रतेचे सर्व निकष पूर्ण करत असेल तरच तो फळबाग लागवड योजनेसाठी पात्र ठरणार आहे.

लाभार्थ्यास फळबाग लागवडीसाठी ठिबक सिंचन संच शेतात बसवणे बसविणे अनिवार्य आहे. Orchard Planting Scheme.

सर्व प्रवर्गाअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या कुटुंबाची उपजीविका केवळ शेतीवर अवलंबून आहे. त्यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल व त्यानंतर अन्य शेतकऱ्यांचा विचार करण्यात येईल. (कुटुंबाची व्याख्या: पती, पत्नी, व मुले).

लाभ वैयक्तिक शेतकऱ्यांना देण्यात येईल. संस्थात्मक शेतकर्‍यांना कोणताही लाभ मिळणार नाही.

शेतकऱ्याचा स्वतःच्या नावावर ७/१२ असणे आवश्यक आहे.

संयुक्त मालकी असल्यास इतर खातेदारांच्या संमतीने शेतकऱ्यास स्वतःच्या हिश्याच्या मर्यादेत लाभ घेता येईल.

७/१२ वर कुळाचे नाव असल्यास कुळाची संमती आवश्यक आहे.

परंपरागत वन निवासी (वन अधिकार मान्यता)अधिनियम २००६ नुसार वनपट्टे धारक शेतकरी लाभ घेण्यास पात्र आहेत.

इतर शासकीय योजनेतून फळबाग लागवड केली असल्यास ते क्षेत्र वगळून वरील विभागानुसारच्या क्षेत्र मर्यादेत शेतकऱ्यास लाभ घेता येईल.

फळबाग लागवड योजना 2021 साठी आवश्यक कागदपत्रे

७/१२ व 8-अ उतारा

हमीपत्र

संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांचे संमतीपत्र

जातीचे प्रमाणपत्र (अनु.जाती/अनु.जमातीशेतकऱ्यांसाठी) Orchard Planting Scheme

Bhausaheb Fundkar Falbag Lagwad Yojana ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत

तुम्ही जर भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यास इच्छुक असाल तर  या पद्धतीने ऑनलाइन अर्ज करू शकता.

सर्वात आधी तुम्हाला राज्य सरकारच्या अधिकृत वेबसाईट वर जावे लागेल.

वेबसाइट वर तुमच्या समोर मुखपृष्ठ उघडेल, त्यावर तुम्हाला ऑनलाइन अॅप्लिकेशन या लिंक वर क्लिक करावे लागेल,

यानंतर तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अर्ज करायचा आहे त्यावर क्लिक करा. उदा. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड अनुदान योजना या लिंक वर क्लिक करा. लिंक वर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ऑनलाइन अर्ज उघडेल.

ऑनलाइन अर्जामध्ये विचारलेली संपूर्ण माहिती तुम्हाला व्यवस्थित भरावी लागेल. माहिती भरून झाल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटन वर क्लिक करावे लागेल. Orchard Planting Scheme

Subsidy For Well Recharge

0
Subsidy For Well Recharge

(पोकराअंतर्गत) विहीर पुनर्भरण योजना नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प.

नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण नानाजी देशमुख कृषी संजिवनी प्रकल्प अंतर्गत विहीर पुनर्भरण योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो जर तुम्हला या योजनेचा लाभ घेयचा असेल,हा लेख तुमच्यासाठी महत्वपूर्ण असणार आहे. म्हणून संपूर्ण लेख नक्की वाचा. या लेखात आपण विहीर पुनर्भरण योजनेची उद्दिष्ट्य, अनुदान किती, अर्ज कुठे करायचा, आवश्यक कागदपत्रे कोणती, लाभार्थी निवडीचे निकष, अंमलबजावणी कार्यपद्धती, योजनेचा हेतू कोणता या सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत.

जमिनीवरील पाण्याचा साठा व भूजल साठा हे पाण्याचे दोन्ही साठी प्रामुख्याने पावसावरच अवलंबून आहेत पाऊसमान चांगले असल्यास जमिनीवरील पाणीसाठी जसे की धरणे, शेततळी, तलाव, इत्यादी तसेच पाणी शिरल्यामुळे भूजल साठ्यात वाढ होते. लोकसंख्या वाढ, शहरीकरण औद्योगीकरण, जमीन व पाण्याचे आरोग्य व्यवस्थापन, पाणी लागणाऱ्या पिकांखालील क्षेत्रात होत असलेली वाढ, भूजल पुनर्भरण यासाठीचे अपुरे प्रयत्न, नैसर्गिक रित्या ही भूजल पुनर्भरण कमी होणे, दुष्काळी परिस्थितीमुळे भूजलाची वाढलेली मागणी या व अशा अनेक कारणांमुळे भूजल पातळी खोल गेलेली आहे ज्या प्रमाणात भूजलाचा उपसा करण्यात येत आहे. त्याप्रमाणात भूजलाचे पुनर्भरण होत नाही. त्यामुळे भूजल पातळी दिवसेंदिवस खोल गेलेली आहे. भूजल पातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जिथे जिथे शक्य आहे, त्या ठिकाणी जिरवण्याचे प्रयत्न करणे आवश्यक आहे. सोबतच उपलब्ध असलेल्या भूजलाचा काटकसरीने व शास्त्रीय पद्धतीने वापर करणे गरजेचे आहे.

सद्यस्थितीत राज्यातील टंचाईग्रस्त परिस्थिती पाहता व शेतकऱ्यांकडे पिकास संरक्षित सिंचन देण्याकरिता अस्तित्वातील विहिरीद्वारे पाण्याची उपलब्धता होण्याचे अनुषंगाने जागतिक बँक अर्थसहाय्यित नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत भूजल पुनर्भरण याकरिता विहीर पुनर्भरण हे वैयक्तिक लाभाचे घटक राबविण्यात येत आहे.

(पोकरांतर्गत) विहीर पुनर्भरण योजनेची उद्दिष्ट-

  • नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पामध्ये सामाविष्ट करण्यात आलेल्या गाव समूहातील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम बनवणे हे या योजनेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
  • कृषी क्षेत्रात सिंचनासाठी अस्तित्वात असलेल्या विहिरीचे पुनर्भरण करून भूजलाच्या स्थितीत वाढ करणे.
  • दुष्काळग्रस्त भागांमध्ये जास्तीचा पाणी साठा जतन करणे व लोकांची सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारणे.

लाभार्थी निवडीचे निकष –

  • प्रकल्पांतर्गत निवड केलेल्या गावासाठी च्या ग्राम कृषी संजीवनी समितीने मान्यता दिलेल्या अत्यल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्यामध्ये अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती, महिला, दिव्यांग व इतर शेतकरी यांना प्राधान्यक्रमाने निवड करून लाभ देण्यात येतो.
  • ज्या विहिरी बंद पडलेल्या आहेत. तसेच ज्यांची पाण्याची पातळी खोल गेलेली आहे. अशा शेतकऱ्यांना प्राधान्याने लाभ देण्यात येतो.
  • या घटकाचा इतर कोणत्याही योजनेतून पूर्वी लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा लाभ देण्यात येणार नाही, याची खरदारी घ्यावी.
  • विहीर पुनर्भरण योजनेसाठी अनुदान किती?

    नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विहीर पुनर्भरण घटना साठी अनुदानाचा तपशील खालील प्रमाणे असणार आहे.

(पोकरांतर्गत) विहीर पुनर्भरण योजनेचा अर्ज कुठे करावा –

इच्छुक शेतकऱ्यांनी https//dbt.mahapocra.gov.in या संकेत स्थळावर ऑनलाईन नोंदणी व अर्ज करून आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी.

आवश्यक कागदपत्रे –

  • ७/१२उतारा
  • ८-अ प्रमाणपत्र

अंमलबजावणीची कार्यपद्धती-

  • इच्छुक शेतकऱ्यांनी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी व आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन अर्ज सादर करावा.
  • मार्गदर्शक सूचनांमध्ये दिलेल्या तांत्रिक निकषाप्रमाणे साहित्य खरेदी करणे बंधनकारक राहील.
  • आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी लाभार्थ्याची राहील तसेच कामासाठी कोणतीही आगाऊ रक्कम मिळणार नाही.
  • निवडलेल्या लाभार्थींना त्यांच्या आवडीनुसार अनुभवी व्यक्ती किंवा संस्थेकडून सदरचे काम करण्याची मुभा असणार आहे.
  • काम पूर्ण झाल्यानंतर आवश्यक कागदपत्रे व देयके स्वसाक्षांकित करून ऑनलाईन अनुदान मागणी करावी.
  • उपविभागीय कृषी अधिकारी यांना ऑनलाइन पूर्व संमती दिल्यानंतर घटकाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी.

Forest Tree Plantation Scheme in Field Dam

0
Forest Tree Plantation Scheme in Field Dam

शेतात बांधावर वन वृक्ष लागवडीसाठी अनुदान योजना.

वनांचे महत्त्व आपण सर्वांनीच ओळखले आहे. जगाच्या पाठीवर काही देश असे आहेत की. त्यांची ओळख त्या देशामध्ये असलेल्या समृध्द वनांमुळे जगाला झाली आहे. सर्वसाधारणपणे एकूण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्र वनाखाली असणे पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.

आपल्या राज्यात 20 टक्क्यांच्या जवळपास क्षेत्र वनाखाली आहे. जागतिक हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर विविध नैसर्गिक आपत्तींना सतत सामोरे जावे लागत आहे. वृक्ष पृथ्वीवरील वातावरण शुद्ध करण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत करतात. याचे महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने सन 2017 ते 2019 या दरम्यान राज्यामध्ये.

50 कोटी वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. या मोहिमेंतर्गत सन 2016 मध्ये 2 कोटी, सन 2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम यशस्वीरित्या राबविला असून सन 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवडीचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे.

वृक्ष लागवड करताना केवळ वन जमिनी, शासकीय जमिनीवरील लागवड पुरेशी नसून खासगी पड क्षेत्र, शेताचे बांध यावर शेतकऱ्यांनी वन वृक्ष लागवड केल्यास हे उद्दीष्ट सहज साध्य होणार आहे.

म्हणून शासनाने सन 2018 पासून म्हणून शासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतात वृक्ष लागवड कार्यक्रमास मंजुरी दिली आहे.

या योजनेंतर्गत वैयक्तिक शेतकरी स्वत:च्या जमिनीवर वृक्षांची लागवड करु करणार आहेत. यासाठी शासन अनुदान देणार आहे. या योजनेबद्दल महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे अधीक्षक कृषि अधिकारी विनयमकुमार आवटे यांनी विस्तृत माहिती दिली आहे. योजनेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

योजनेत भाग घेऊ शकणारे लाभार्थी

• अनुसूचित जाती. भटक्या जमाती. विमुक्त जाती. दारिद्र रेषेखालील लाभार्थी. स्त्रिकर्ता असलेली कुटुंब. शारीरिकदृष्ट्या विकलांग व्यक्ती कर्ता असलेली कुटुंब.

• जमीन सुधारणांचे लाभार्थी.  इंदिरा आवास योजनेखालील लाभार्थी.

•अनुसूचित जमाती व इतर परंपरागत वन निवासी वन हक्क मान्य करणे अधिनियम – 2006 खालील लाभार्थी. आणि उपरोक्त प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य देण्यात आल्यानंतर, कृषि कर्ज माफी व कर्ज सहाय्य योजना, 2008 यामध्ये.

व्याख्या केलेल्या लहान व सिमांत भूधारक शेतकऱ्यांच्या जमिनीवरील कामे. योजनेत भाग घेण्यासाठी वरील प्रवर्गातील लाभार्थ्यांनी पुढील बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.

• लाभार्थी जॉब कार्डधारक असावा. विहित नमुन्यात ग्रामपंचायत कडे अर्ज करावा. त्याचे नावे जमीन असावी, 7/12, 8-अ चा उतारा जोडावा. जात प्रमाणपत्र, दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला जोडावा.

• मंजुरीनंतर झाडे लागवड करून ती जिवंत ठेवण्याबाबत संमतीपत्र जोडावे.

योजनेत लागवड करता येणारी झाडे व त्यांचा 3 वर्षासाठी खर्चाचा मापदंड.

लागवड करता येणारी झाडेप्रती हेक्टर झाडे संख्याखर्चाचा मापदंड रु.प्रती हेक्टर

(3 वर्षासाठी)

साग,चंदन,खाया,बांबू,निम,चारोळी,महोगनी,आवळा.

हिरडा,बेहडा,अर्जुन,सिताफळ,चिंच,जांभूळ, बाभूळ.

अंजन,बिबा,खैर,आंबा,काजू(रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्हयांसाठी),फणस,ताड,शिंदी,सुरू,शिवण,शेवगा.

हादगा,कढीपत्ता, महारुख,मंजियम,मेलीया डुबिया इ.

100

मजुरी रु.34916

सामुग्री रु.15779-46

असे एकूण रु.५०६९५-४६

सुबाभुळ, निलगिरी.

2500

मजुरी रु.९५७३५-३१

सामुग्री रु.३५६७१-३४

असे एकूण रु.१३१४०६-६५

• वरील मापदंडात समाविष्ट बाबी

जमीन तयार करणे, खड्डे खोदणे, कुंपण करणे, माती व खत मिश्रणाने खड्डे भरणे, रोपे कलमांची लागवड करणे, नांग्या भरणे, खते देणे. निंदणी, पीक संरक्षण, पाणी देणे आदी

• वृक्ष लागवडीचा कालावधी – 1 जून ते 30 नोव्हेंबर

• दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी अनुदान मिळण्यासाठी बागायती झाडांसाठी 90 टक्के तर जिरायती झाडांसाठी 75 टक्के जिवंत झाडांचे प्रमाण राखणे आवश्यक आहे.

या योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी लाभार्थ्यास सर्वप्रथम ग्रामपंचायतीमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेमध्ये नाव नोंदणीकरुन जॉब कार्ड प्राप्त करुन घेणे आवश्यक आहे. त्यानंतर योजनेत सहभागी होण्यासाठी ग्रामपंचायतीकडे विहित नमुन्यात अर्ज करावा.

ग्रामपंचायत ग्रामसभेमध्ये सदर लाभार्थी व काम मंजूर करण्यात येते. त्यानंतर सामाजिक वनीकरण विभागाकडून कामाची तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर लाभार्थी स्वत: व गावातील इतर मजूर काम पूर्ण करतात. या योजनेतील कामगारांची मजूरी त्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येते. या योजनेच्या सविस्तर महितीसाठी व योजनेत सहभागी होण्यासाठी संबंधित ग्रामपंचायत आणि सामाजिक वनीकरण विभाग कार्यालयाशी शेतकऱ्यांनी संपर्क साधावा.